शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

श्रमदानासाठी आता ‘कॉल टू अ‍ॅक्शन’ उपक्रम पाणी फाउंडेशन : ७५ हजार जलमित्रांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:57 IST

सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांसाठी घेणार पुढाकार

सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार लोक जलमित्र बनून गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत.दुष्काळी गावात श्रमदानासाठी सिनेस्टार, प्रशासकीय अधिकारी मैदानात उतरले असताना शहरी भागात राहणारे मात्र ज्यांना दुष्काळीची कधी झळ पोहोचलेली नाही, असे समाजातल्या विविध क्षेत्रांतले लोकसुद्धा यात उतरण्यास इच्छुक होते. त्यांच्यासाठी जलमित्र कॉल टू अ‍ॅक्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी ७५ हजार लोकांनी नोंदणी करून या गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत. नुकतेच या जलमित्रांसाठीचे सर्वात पहिले प्रशिक्षण सत्र तासगाव, कोरेगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये दिले गेले.जलमित्र ग्रामस्थांना करणार मार्गदर्शनजलमित्रांना पाणी फाउंडेशनचे अ‍ॅप कसे वापरायचे? (हे अ‍ॅप गावातील किती भाग पाणलोटाखाली आला आहे, याची नोंद करते आणि मागोवा घेते), हे गावकऱ्यांना शिकविणार आहेत. याच्या पाठोपाठ जमिनीच्या परीक्षणासाठी देखील अशाच प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन केले गेलेले आहे. याशिवाय अनेक जलमित्रांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.

महाराष्ट्र दिनी महाश्रमदानआता १ मे रोजी आयोजित महाश्रमदानाच्या उपक्रमाला अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. तुमच्यापैकी अनेकांनी त्यासाठी आपली नावनोंदणीसुद्धा केलेली असेल. त्यामुळे महाराष्ट्रदिन हा महाश्रमदिन होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा